भिवंडीत यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळून ३ मजूर ठार; चार दिवसांपूर्वीच...
भिवंडीत यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळून ३ मजूर ठार; चार दिवसांपूर्वीच...
मृतांची नावे:
१) मनसुख भाई ( ४५ वर्षे )
२) रणछोड प्रजापती ( ५० वर्षे )
३) भगवान जाधव ( ५५ वर्षे )
जखमींचा नावे:
१) बाळू पारधी ( ४० वर्षे )
२) विश्वास गायकर ( ४५ वर्षे )
३) अन्वर शेख ( ५५ वर्षे )
४) उमेश रामकृष्ण पाटील ( ४३ वर्षे)
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, काटई गावात असलेल्या या यंत्रमाग कारखान्याच्या भिंती जीर्ण झाल्या होत्या. मोठी दुर्घटना घडण्याची भीती लक्षात घेवून गेल्या चार दिवसांपासून हा कारखाना बंद ठेवण्यात आला होता. त्याचवेळी कारखान्याच्या जीर्ण भितींच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. दुरुस्तीसाठी परांची बांधण्यात आली होती. दरम्यान, लोखंडी अँगल, पत्रे व अन्य बांधकाम साहित्याचा भार भिंतीवर आल्याने भिंत कोसळली व त्यासोबतच छताचा काही भाग कोसळून ही दुर्घटना घडली. याबाबत निजामपुरा पोलीस अधिक तपास करत आहेत.
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment