OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA
Government of India MAHMAR/2011/39536
7030166666 47 years in News, 25 years in Reporting, 14 Years In Daily News paper owner Editor,- Prajkta Pravin Kine, Founder Pravin R Kine www.idcard.mangocity.org, www.fresh.mangocity.org, www.news.mangocity.org
१५ तरुणींचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणाऱ्या मुलाची शिरोलीतील नराधम शाहीद सनदीला पोलीस कोठडी, तर फरार साथीदार शाहरुख देसाईला कराडमधून अटक
जिहादी मानसिकतेच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करा, शिरोली गाव बंद ठेवत ग्रामस्थांनी सनदीच्या घराचा पाणी आणि वीज पुरवठा तोडला, कुटुंबियांना गावातून हाकलण्याचा इशारा
धरणातील पाणी साठ्यातील घट आणि पावसाळा उशीरा सुरू होण्याची शक्यता यामुळे ३० एप्रिलपासून कोल्हापूर शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा होणार, पाणी जपून वापरण्याची गरज
तप्त उन्हाळ्यात हवा तापली, पण कोल्हापूर महापालिकेचा थंड कारभार, ३५ लाख रुपये खर्चुन उभारलेली शहरातील स्प्रिंकलर यंत्रणा बंदच, मलिदा खाल्लेले अधिकारी गपगार...
आग ओकणारा सुर्य आणि चटके देणारं ऊन यामुळे महाराष्ट्र तप्त, सलग दुसऱ्या दिवशी अकोला ठरलं देशातील सर्वात उष्ण शहर, पुढील पाच दिवस उष्णतेची लाट कायम
उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज
यंदा अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल, केवळ पाच फेऱ्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचं नियोजन, मुलींसाठी होणार स्वतंत्र विशेष प्रवेश फेरी
गुन्ह्यातील गाडी परत देण्यासह तपासात मदत करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी भुदरगड ठाण्यातील हवालदार सुभाष चौगले आणि खाजगी व्यक्ती मुस्ताक शेखला रंगेहाथ पकडलं
मंत्री आले आणि गेले... कोल्हापुरातील मध्यवर्ती एस. टी. बस स्थानकातील गैरसोयी आणि असुविधा कायम, परिवहन मंत्र्यांचा दौरा म्हणजे निव्वळ सोपस्कार.
शिवाजी विद्यापीठामध्ये 'द मिरॅकल ऑफ मिलेटस् लोकल ग्रेन्स मॉडर्न वंडर्स' पुस्तकाचे प्रकाशन.
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा मंडळाचे कर्मचारी विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर, दहावी आणि बारावी परीक्षांच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता.
नंबर लावून १५ दिवस उलटले तरी गॅस सिलेंडर मिळत नसल्याने ग्राहकांकडून गोंधळ, कोल्हापुरातील सुर्वेनगर इथल्या गॅस एजन्सीमधील प्रकार.
आहारात तृणधान्याचा समावेश केल्यास अनेक आजार राहतील दूर, निसर्गाने दिलेला ठेवा रोजच्या जगण्यात वापरण्याची गरज, डॉ. संदीप पाटील यांचं मत.
भागीरथी संस्थेच्यावतीने झालं आईस्क्रीम आणि सरबत बनवण्याचे प्रशिक्षण शिबीर.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती देणाऱ्या बागेश्वरधाम बाबाच्या विरोधात शिवभक्तांमध्ये संतापाची लाट.
लव्ह जिहादच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी पोलिसांनी सखोल चौकशी करून धर्मांध व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, सकल हिंदू समाजाची पोलीस अधीक्षकांकडे मागणी.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा