ओव्हरलोड चिरा वाहतूक होऊ नये म्हणून महसूल विभागाची काहीच जबाबदारी नसते का?*
*रत्नागिरीतील निवळी, जयगड भागातील किती चिरे खाण मालकांनी खाणींच्या परिसरात झाडे लावली आहेत?*
*रत्नागिरी तालुक्यात अनेक चिरे खाणी आहेत. मात्र जेवढी परवानगी दिली आहे तेवढीच खोदाई झालेली आहे का?*
*महसूल विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करतात का?*
*चिरे खाण सुरू करण्यापूर्वीची जमिनीची पातळी आणि चिरे खाण सुरू झाल्यानंतर किती मीटर खोदाई झालेली आहे याची सखोल तपासणी करण्यात येते का?*
*चिरे खाणींच्या ठिकाणी नोंदवही असते का? कोणकोणत्या ग्राहकांना चिरे विक्री करण्यात आले, किती रुपये चिरे विक्रीतून घेण्यात आले?*
*चिरा वाहतूक करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या वाहनांची क्षमता का याच्या काही नोंदी चिरे खाण मालकांकडून ठेवण्यात येतात का?*
*ओव्हरलोड चिरा वाहतूक होऊ नये म्हणून महसूल विभागाची काहीच जबाबदारी नसते का?*
*निवळी, जयगड भागात ज्या चिरे खाणी आहेत त्यांना कुंपण घालण्यात आले आहे का?*
*असे अनेक सवाल सध्या उपस्थित केले जात आहेत.*
*https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39*
*दैनिक फ्रेश न्यूज/ Regi. No. MAHMAR/2011/39536/Owner Name: Prajakta Pravin Kine/Contact:+918459886437*
Comments
Post a Comment