*धोकादायक विजेच्या पोलविरोधात व्यापाऱ्यांचा रोष**देवरुख बाजारपेठेत महावितरणच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीवाला धोका*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*धोकादायक विजेच्या पोलविरोधात व्यापाऱ्यांचा रोष*
*देवरुख बाजारपेठेत महावितरणच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीवाला धोका*
देवरुख बाजारपेठेतील एसटी स्टँडजवळील वर्दळीच्या ठिकाणी उभा असलेला विजेचा एकधोका दायक पोल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.हा पोल कधीही कोसळण्याच्या स्थितीत असून, चालू वीज पुरवठ्यासह तो बाजारपेठेत पडल्यास मोठ्या दुर्घटनेची शक्यता आहे. या गंभीर स्थितीकडे महावितरणने दुर्लक्ष केल्याने व्यापारी वर्ग आणि नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे.
*जीवाशी खेळणारी परिस्थिती*
तालुक्याच्या मुख्य बाजारपेठेतून हजारो लोक दररोज विविधकामां साठी येत असतात. एसटी स्टँड जवळील हा पोल कोणत्याही क्षणी मोठा अनर्थ घडवू शकतो. जर वर्दळीच्या वेळी हा पोल कोसळला,तर संभाव्य जिवीत हानी आणि मालमत्तेचे नुकसान याची कल्पना सुद्धा भयंकर आहे.बाजारातील व्यापारी आणि नागरिकांना या परिस्थितीमुळे सतत भीतीचे वातावरण आहे.

*व्यापाऱ्यांची मागणी आणि महावितरणचे दुर्लक्ष*

व्यापाऱ्यांनी याप्रकरणी सह्यांची मोहीम राबवून महावितरणकडे निवेदन सादर केले आहे.मात्र, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याकडे केवळ कागद खालच्या ऑफिस मधून वरच्या ऑफिस मध्ये जमा करायला सांगून कागदावर चर्चा करण्यापुरते मर्यादित ठेवले आहे.या अनास्थे मुळे व्यापारी वर्गात प्रचंड नाराजी आहे.

*दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?*

धोकादायक स्थितीत असलेल्या पोलवर कोणत्याही उपाययोजना न केल्यास दुर्घटना घडल्यावर जबाबदारी कोण घेणार खालचे ऑफिस की वरचे ऑफिस, हे महावितरणने स्पष्ट करावे, अशी मागणी क्रांती व्यापारी संघटनेने केली आहे. अशा स्थितीत अधिकाऱ्यांची निष्क्रियता लोकांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण करत आहे.

*जनतेची भावना आणि व्यापाऱ्यांचा इशारा*

महावितरणने त्वरित हा धोकादायक पोल बदलावा, अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा क्रांती व्यापारी संघटनेने दिला आहे. “लोकांच्या जीविता हून महत्त्वाचे काहीही नाही. काही काळ वीजपुरवठा खंडित झाला तरी चालेल, पण हा जीवघेणा धोका दूर करणे अत्यावश्यक आहे,” अशी प्रतिक्रिया नागरिक आणि व्यापाऱ्यांनी दिली आहे.

*महावितरणने या मागण्यां कडे गंभीरपणे लक्ष द्यावे आणि वेळेत कारवाई करून जनतेच्या सुरक्षेची खात्री द्यावी,अशी अपेक्षा

https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39

Comments