*फेंगल वादळामुळे कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*फेंगल वादळामुळे कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण*
*रत्नागिरी*: फेंगल वादळामुळे कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण निर्माण झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस पडला. थंडी गायब झाली. त्यामुळे आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रियेत व्यत्यय निर्माण झाला आहे. त्यामुळे बागायतदार धास्तावले आहेत.आधी हवामानातील बदलांमुळे आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रिया यावर्षी उशिरा सुरू झाली होती. लांबलेला पाऊस हे मागचे प्रमुख कारण होते. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस हवामानात गारठा जाणवायला सुरवात झाली. त्यामुळे आंब्याला मोहोर येण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले होते. मात्र फेंगल वादळामुळे अचानक थंडी गायब झाली. तपमानात वाढ झाली. ढगाळ वतावरणामुळे आद्रतेच प्रमाण वाढले. त्यामुळे आंब्याला मोहोर येण्याच्या प्रक्रियेत अडसर निर्माण झाला आहे.
कोकणात ऑक्टोबर महिन्यात आंबा पिकाला मोहोर येण्याची प्रक्रीया सरू होते. ही प्रक्रीया तीन टप्प्यात साधारण जानेवारी महिन्यापर्यंत सुरू राहते. पहिल्या टप्प्यातील आंबा हा जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धात बाजारात दाखल होण्यास सुरूवात होतो. या आंब्याची अतिशय चढ्या दराने विक्री होते. दुसऱ्य़ा टप्प्यातील आंबा साधारणपणे मार्च महिन्यात बाजारात दाखल होतो. आंब्याची आवक वाढल्याने दर कमी होण्यास सुरूवात होते. तिसऱ्या टप्प्यातील आंबा हा एप्रिल महिन्यात दाखल होतो. सर्व सामान्याच्या आवाक्यात असल्याने हा आंबा महत्वाचा असतो.मात्र यावर्षी आंब्याची चव चाखण्यासाठी खवय्यांना वाट पहावी लागणार आहे. कारण आंब्याला मोहर येण्याची प्रक्रीया लांबली आहे. रायगड जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ४ हजार मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झाला असून, यावर्षी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त होते. कोकणात यंदा २८ ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरूच होता. त्यामुळे जमिनीत अद्याप ओलावा टिकून आहे. ओलाव्यामुळे आंब्याच्या झाडाला पालवी मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोहराची प्रक्रिया उशिराने सुरू होऊन आंबा हंगाम लांबणीवर पडला आहे. त्यात थंडी गायब झाल्याने अधिकच भर पडली आहे.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment