*मंदिर-मशिदचा मुद्दा तापला! बौद्ध प्रार्थनास्थळावर बांधलेल्या हिंदू मंदिरांवर बौद्ध लोकांनी दावा केला तर...प्रकाश आंबेडकरांचा इशारा!*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*मंदिर-मशिदचा मुद्दा तापला! बौद्ध प्रार्थनास्थळावर बांधलेल्या हिंदू मंदिरांवर बौद्ध लोकांनी दावा केला तर...प्रकाश आंबेडकरांचा इशारा!*
मशिदीच्याखाली मंदिर असल्याचे दावे केले जात आहे. याच मुद्यावरुन राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मशिदीच्या खाली मंदिर असल्याचे दावे करुन सौहार्द बिघडवण्याचे षडयंत्र सुरु आहे.
परंतू, स्तूप व बौद्ध प्रार्थनास्थळावर बांधलेली हिंदूंची मंदिरे हटवावीत, अशी बौद्ध धर्मियांनी चळवळ सुरु केली तर काय होईल? असा सवाल करत प्रकाश आंबेडकरांनी इशारा दिला आहे. प्रकाश आंबेडकरांनी ट्वीटरवर एक पोस्ट करत हे वक्तव्य केलं आहे.*
*नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?*
90 च्या दशकातील कमंडल राजकारणाची प्रतिकृती असलेल्या प्राचीन मशिदींना हिंदू ऐतिहासिकता दर्शवण्यासाठी भाजप-आरएसएस त्यांच्या नापाक इस्लामोफोबिक डिझाईन्ससह एक गोंधळ निर्माण करत आहे.
माझा प्रश्न आहे की वैदिक हिंदू शासकांनी उद्ध्वस्त केलेल्या बौद्ध स्तूपांच्या आणि मंदिरांच्या ढिगाऱ्यावर बांधलेल्या प्राचीन मंदिरांवर बौद्ध लोक बौद्ध ऐतिहासिकतेचा दावा करू लागले तर? असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.
मी सुचवतो की भाजप-आरएसएसने एम सिद्दिक (डी) थ्रिल लार्स विरुद्ध महंत सुरेश दास आणि इतरांमधला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल वाचावा, ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने प्रार्थनास्थळांच्या कायद्यातील कट-ऑफ तारखेचे महत्त्व नमूद केले होते असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
"भारताचा इतिहास हा बौद्ध आणि ब्राह्मणवाद यांच्यातील नश्वर संघर्षाचा इतिहास आहे." - डॉ. बी.आर. आंबेडकर
90 च्या दशकातील कमंडल राजकारणाची प्रतिकृती असलेल्या प्राचीन मशिदींना हिंदू ऐतिहासिकता दर्शवण्यासाठी भाजप-आरएसएस त्यांच्या नापाक इस्लामोफोबिक डिझाईन्ससह एक गोंधळ निर्माण करत आहे.… pic.twitter.com/0LFGudzcSI
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) November 29, 2024
*भाजप-आरएसएसला देशात जातीय शांतता आणि सलोखा नको आहे का?*
आपल्या देशातील सांप्रदायिक शांतता आणि सौहार्द बिघडू नये म्हणून बौद्ध धर्मीयांनी प्रार्थनास्थळांच्या कायद्याची कट-ऑफ तारीख स्वीकारली आहे.
भाजप-आरएसएसला आपल्या प्रिय देशात जातीय शांतता आणि सलोखा नको आहे का? असा सवाल देखील आंबेडकरांनी केला आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यानंतर हिंदू संघटना आक्रमक होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.
अद्या प्रकाश आंबेडकरांच्या या वक्त्वायवर कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, या मुद्यावरु राजकारण तापण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment