*35 रुपयांसाठी रेल्वेला परत करावे लागले 2.43 कोटी रुपये, तो 5 वर्ष लढला अन् जिंकला!*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*35 रुपयांसाठी रेल्वेला परत करावे लागले 2.43 कोटी रुपये, तो 5 वर्ष लढला अन् जिंकला!*
▪️कोटा:-अनेकदा अशा घटना समोर येतात, ज्या अनेकांना आश्चर्यचकित करतात. अशीच एक घटना समोर आली आहे.
▪️आयआरसीटीसीला एका प्रकरणात 2 रुपयांच्या बदल्यात तब्बल 2 कोटी 43 लाख रुपये द्यावे लागले आहेत.
▪️अॅडव्होकेट सुजीत स्वामी यांनी 5 वर्षांपर्यंत तिकिटच्या रिफंडमध्ये 35 रुपये कमी मिळाले म्हणून लढा दिला. याचा फायदा त्यांच्यासह तब्बल 10 लाख लोकांना झाला. त्यामुळे रेल्वेला एकूण परतवा रक्कम 2 कोटी 43 लाख इतकी सुमारे दहा लाख लोकांना द्यावी लागली.
*नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया.....*
▪️एका वृत्तवाहिनीशी बोलताना अॅडव्होकेट सुजीत स्वामी यांनी सांगितले की, 2 जुलै 2017 रोजी प्रवास करण्यासाठी त्यांनी एप्रिल 2017 मध्ये गोल्डन टेम्पल एक्सप्रेसमध्ये कोटा येथून नवी दिल्लीसाठी तिकीट बुक केले होते. मात्र, वेटिंग असल्याने ते प्रवास करू शकले नाही. त्यांनी 765 रुपये किंमतीचे तिकीट रद्द केले. यानंतर त्यांना 665 रुपये रिफंडमध्ये मिळाले. रेल्वेने 65 रुपयांच्या ऐवजी 100 रुपये कपात करत 35 रुपये त्यांनी अतिरिक्त रकमेच्या स्वरुपात वसूल केले.
▪️ते पुढे म्हणाले की, जुलै 2017 मध्ये आणखी किती ग्राहक आहेत, ज्यांच्यासाठी सेवा कर म्हणून 35 रुपये कपात करण्यात आली याची माहिती माहितीच्या अधिकारातून मागवली होती. त्याला उत्तर देताना रेल्वेने दिलेल्या माहितीत, सुमारे 2 लाख 98 हजार ग्राहकांकडून (10 लाख लोक) सुमारे 35 रुपये सेवाकर घेण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
▪️यानंतर सुजीत यांनी रेल्वे मंत्री, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सर्व ग्राहकांचे पैसे परत देण्याची मागणी केली. मे 2019 मध्ये आयआरसीटीसीने सुजीत यांच्या खात्यात 33 रुपये टाकले. यामुळे ते आनंदी नव्हते.
▪️आयआरसीटीसीने 35 ऐवजी फक्त 33 रुपये परत केल्याने ते आनंदी नव्हते. त्यामुळे त्यांनी 2 रुपये रिफंड मिळवण्यासाठी पुन्हा संघर्ष केला.
त्यांनी जुलै 2019 मध्ये पुन्हा एक आरटीआय टाकून 2 रुपयांसह सर्व ग्राहकांचे पैसे परत करण्याची मागणी केली. हे प्रकरण रेल्वे मंत्रालयचे वित्त आयुक्त आणि सचिव भारत सरकार, रेल्वे बोर्डाचे उपसंचालक पॅसेंजर मार्केटिंग, आयआरसीटीसी, अर्थ मंत्रालय (महसूल) विभागाचे सचिव आणि जीएसटी काऊन्सिलपर्यंत पोहोचले.
▪️यानंतर सुजीत यांना आयआरसीटीच्या अधिकाऱ्यांचा कॉल आला. त्यांनी सर्व ग्राहकांचे पैसे (रिफंड) रेल्वे बोर्डाच्या वतीने अप्रूव्ह झाल्याची माहिती दिली. तसेच सुजीत यांच्या बँक खात्याची माहिती मागवली. सुजीत यांच्या खात्यात रेल्वेच्या वतीने 2 रुपये रिफंड करण्यात आले. यानंतर सुजीत यांचा 5 वर्षांचा संघर्ष यशस्वी झाल्यानंतर त्यांनी आभार मानण्यासाठी 535 रुपये पीएम केअर फंडमध्ये
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment