खेडमधील गरम पाण्याचे कुंड बनलेत तळीरामांचा अड्डा!

  




 रत्नागिरी खेडमधील गरम पाण्याचे कुंड बनलेत तळीरामांचा अड्डा!

रत्नागिरी खेड:

खेड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गरम पाण्याच्या कुंडाकडे नगरपरिषद प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. चांगले पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येत असलेले हे ठिकाण सध्या मद्यपींचा अड्डा बनले आहे. या परिसराला गवताने वेढा घातला आहे. वाहत्या पाण्याची कुंडे स्वच्छ करणे आवश्यक आहे, अशी मागणी होत आहे.स्वच्छता करणे, माहिती फलक लावणे आदी कामे नगरपरिषद प्रशासनाने करण्याची गरज आहे.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments