राजापूर-तेरवण येथील संध्या अनंत चव्हाण यांचे निधन

 


राजापूर-तेरवण येथील संध्या अनंत चव्हाण यांचे निधन


रत्नागिरी प्रतिनिधी:-

                     राजापूर तालुक्यातील तेरवण गावातील संध्या अनंत चव्हाण यांचे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे पती, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने तेरवण, भू परिसरातील ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे.

...................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या

news.mangocity.org