जिल्ह्यात 16 जुलै पर्यंत मुसळधार




 जिल्ह्यात 16 जुलै पर्यंत मुसळधार


रत्नागिरी : भारतीय हवामान खात्याकडून आलेल्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यात 16 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. 12 जुलै 2021 ते 16 जुलै 2021 पर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.



....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

टिप्पण्या

news.mangocity.org