अंबरनाथ: मोरीवली एमआयडीसीत वायूगळती, रासायनिक कंपनीत भीषण आग
अंबरनाथ: मोरीवली एमआयडीसीत वायूगळती, रासायनिक कंपनीत भीषण आग
परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण
कंपनीत रसायनांचा साठा असल्याने या आगीमुळे मोठा धोका निर्माण झाला होता. घटनास्थळी अंबरनाथ महापालिकेचे अग्निशमन दल, एमआयडीसीचे अग्निशमन दल आणि उल्हासनगरचे अग्निशमन दल पोहोचले. कंपनीत रसायनांचा साठा असल्याचे लक्षात घेत अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. रसायनांनी पेट घेतल्याने आजूबाजूच्या परिसरात प्रदूषण पसरले. यामुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. यावर उपाय म्हणून नागरिकांनी घराच्या दारे खिडक्या बंद करून घेतल्या.
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा