तौक्ते' वादळ: रत्नागिरी तालुक्यातील ९० टक्के पंचनामे पूर्ण
तौक्ते' वादळ: रत्नागिरी तालुक्यातील ९० टक्के पंचनामे पूर्ण
रत्नागिरी : 'तौक्ते' वादळात रत्नागिरी तालुक्यात तब्बल आठशेहून अधिक घरे व गोठ्यांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील जवळपास ९० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. तहसीलदार शशिकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी, मंडल अधिकारी पंचनामे पूर्ण करण्यासाठी झटत आहेत. ज्या नागरिकांचे पंचनामे करायचे राहून गेले असेल तर त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment