वणव्यामुळे गोठा जाळून खाक; एक बैल मृत्यूमुखी, दीड लाखाचे नुकसान




 वणव्यामुळे गोठा जाळून खाक; एक बैल मृत्यूमुखी, दीड लाखाचे नुकसान


लांजा : वणव्यामुळे लागलेल्या आगीत गुरांचा गोठा जळून खाक झाला. या दुर्घटनेत गोठ्यातील एक बैल मृत्यूमुखी पडल्याची घटना लांजा तालुक्यातील शिरवली-जानस्करवाडी येथे मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत मालक बाळकृष्ण विष्णूराव चव्हाण यांचे १ लाख ६९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.



........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112

Comments