रत्नागिरीत होणार कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी
रत्नागिरीत होणार कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी
अत्यावश्यक सेवा देखील घरपोच सेवेद्वारे चालू ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन विचाराधीन
रत्नागिरी : आज रात्री ८ वाजल्यापासून सुरु होणाऱ्या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. नागरिकांपर्यंत विविध अत्यावश्यक वस्तू घरपोच कशा पोहचवता येतील या विचारात जिल्हा प्रशासन असून त्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येणार आहे. जे छोटे व्यवसायिक घरपोच सेवा देण्यासाठी सक्षम नाहीत त्यांना नगरपालिकेच्या माध्यमातून काही सुविधा करता येईल काय याच्यावर विचार सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment