राजापूरला आजपासून एक दिवसआड पाणीपुरवठा




  राजापूरला आजपासून एक दिवसआड पाणीपुरवठा


राजापूर : राजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली धरणातील पाण्याच्या पातळीत घट झाल्याने शहरवासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. सद्यस्थितीत कोदवली धरणातून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने शहरातील काही भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे ५ एप्रिलपासून शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा केला जाणार आहे.



........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112



Comments