रत्नागिरीच्या विकासकामांत सर्वांनी साथ देणे आवश्यक : ना. उदय सामंत
रत्नागिरीच्या विकासकामांत सर्वांनी साथ देणे आवश्यक : ना. उदय सामंत
परमबीर पत्र प्रकरण:बदनामी टाळण्यासाठी ठाकरे सरकार घेणार 'हा' निर्णय!
रत्नागिरी:रत्नागिरी जिल्ह्यात विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणलेला आहे. यातून रत्नागिरीची वेगळी ओळख निर्माण होणार आहे. या विकासकामांसाठी सर्व विभाग आणि यंत्रणांनी आताच कामाला लागावे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले. येथील शासकीय विश्रामगृहातील सर विश्वेश्वरैया सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यात कोरोनामुळे कामांवर निर्बंध वर्षभर राहिले. आता कामाला सुरुवात करून विकासाचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.
राजापूरातील सौंदळ गावात होतेय विनापरवाना खैर तोड
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

Comments
Post a Comment