जिल्ह्यात साडेसात हजार वीज ग्राहकांना महावितरणचा झटका
जिल्ह्यात साडेसात हजार वीज ग्राहकांना महावितरणचा झटका
रत्नागिरी : थकबाकी असलेल्या जिल्ह्यात तब्बल 7 हजार 564 ग्राहकांना महावितरण कंपनीने मोठा झटका दिला आहे. वारंवार सांगून, आवाहन करूनही थकीत बिल न भरल्याने या सर्वांची वीज जोडणी तोडली आहे. 31 मार्च 2020 अखेरीस महावितरणचे जिल्ह्यात 12 हजार 298 थकबाकीदार ग्राहक होते. त्यांच्याकडे 8 कोटी 73 लाख इतकी थकबाकी शिल्लक होती. थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी महावितरणने कडक पाऊले उचलली आहेत.
.........................................
२ लाख हून अधिक वाचक५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

Comments
Post a Comment