भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
कोल्हापूर : (प्रतिनिधी)दिल्ली येथे सुरु असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक २०२१ स्पर्धेत २५ मी. पिस्तूल (महिला) प्रकारात कोल्हापूरच्या राही सरनोबत यांनी रौप्यपदक पटकाविल्याबद्दल कोल्हापूर वासीयांच्याकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. याचसोबत या स्पर्धेत प्रथमच भारताला तिन्ही पदके मिळाली आहेत.
या स्पर्धेत चिंकी यादव यांनी सुवर्ण तर मनू भाकेर यांनी कांस्यपदक पदकाची कमाई केली आहे. या तिघींच्या या दमदार कामगिरीमुळे भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
600+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com
Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा
9529501121

Comments
Post a Comment