वादळग्रस्त प्रत्येक मच्छिमाराला मिळणार नुकसान भरपाई; शासन निर्णय जारी

 


 वादळग्रस्त प्रत्येक मच्छिमाराला मिळणार नुकसान भरपाई; शासन निर्णय जारी


 रत्नागिरी : क्यार आणि महा चक्रीवादळग्रस्त मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी शासनाने घोषित केलेल्या 65 कोटी 17 लाख 20 हजाराच्या पॅकेजमधील प्रति कुटुंब, एकच लाभ ही अट शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातील स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना मत्स्य पॅकेजचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच काढण्यात आला आहे.


........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121

टिप्पण्या