अपघातग्रस्तांच्या तत्काळ मदतीसाठी ‘हायवे मृत्युंजय दूत’ योजना





 अपघातग्रस्तांच्या तत्काळ मदतीसाठी ‘हायवे मृत्युंजय दूत’ योजना


 रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात जखमींना तातडीने मदत मिळून त्यांचा जीव वाचावा यासाठी ‘हायवे मृत्युंजय दूत’ हा उपक्रम रत्नागिरी जिल्ह्यातील कशेडी, चिपळूण, हातखंबा पोलीस मदत केंद्रात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील रस्ते अपघातांची संख्या वाढत असल्याने त्यातील जखमींना तातडीने उपचार मिळण्यासाठी या योजनेची मदत होणार आहे राज्य महामार्ग पोलीस महासंचालक डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून आज 1 मार्चपासून या उपक्रमाला रायगड परिक्षेत्र पोलीस अधिक्षक संजय बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात होत आहे.



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.........................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.........................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
...........................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121

Comments