रत्नागिरी जिल्हयात उष्णतेच्या लाटेचा इशारा




 रत्नागिरी जिल्हयात उष्णतेच्या लाटेचा इशारा


रत्नागिरी : भारतीय हवामान खाते कुलाबा, मुंबई यांजकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार  रत्नागिरी जिल्हयात 25 मार्च 2021 ते 27 मार्च 2021 रोजी काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. तरी जनतेने सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112

Comments