कृषीपंप वीजबील भरण्यामध्ये रत्नागिरी जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर



  कृषीपंप वीजबील भरण्यामध्ये रत्नागिरी जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर


 रत्नागिरी : नवीन कृषीपंप वीज जोडणी धोरणाला राज्यातील शेतकरी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत राज्यातील ५.८२ लाख शेतकऱ्यांनी थकीत कृषीपंपांच्या वीज बिलापोटी ५११ कोटी २६ लाख रुपयांचा भरणा केला. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ग्राहकांनी ४५ लाख थकबाकी आणि चालु बिलापोटी ४२ लाख असे ८७ लाख रुपये भरणा केला. त्यामुळे ग्रामीण भागात कृषीपंप वीज बील भरण्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याने राज्यात दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली आहे.



........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121

टिप्पण्या