हापूस राज्यभर पोहचवण्यासाठी 'लालपरी' सज्ज
हापूस राज्यभर पोहचवण्यासाठी 'लालपरी' सज्ज
रत्नागिरी : रत्नागिरीचा जगप्रसिद्ध हापूस आंबा राज्यभर पोहचवण्यासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. बागायतदार, व्यापाऱ्यांशी संपर्क करून त्यांच्याकडील आंबा वाहतूक केला जाणार आहे. यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियोजनामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना संपूर्ण राज्याची बाजारपेठ खुली होणार आहे.
.........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

Comments
Post a Comment