*बदलत्या हवामानाचा फटका: पाली-पाथरट, साठरेत कलिंगडावर वेलमर आजाराचा प्रादुर्भाव*
*बदलत्या हवामानाचा फटका: पाली-पाथरट, साठरेत कलिंगडावर वेलमर आजाराचा प्रादुर्भाव*
रत्नागिरी : तालुक्यातील पाली पाथरट, साठरेबांबरमधील शेतक-यांनी आपल्या शेतामध्ये रब्बी हंगामामध्ये कलिंगड पिकाची लागवड केली असून गेल्या काही दिवसात या विभागामध्ये झालेल्या हवामान बदल व अवकाळी पाऊसाचा परिणाम होऊन कलिंगडाच्या वेलांवर बुरशीजन्य, वेलमर रोगाची लागण झालेली आहे. आता एैन फळधारणेच्या वेळीच त्याचा उत्पादनाला फटका बसून फळांचा दर्जा कमी होऊन वजन कमी होत असून एकूणच फळधारणेवर ६० ते ७० टक्के परिणाम होऊन तेवढी उत्पादन घट होणार असल्याने त्यामुळे शेतक-यांना त्याचा फटका बसून आर्थिक नुकसान होणार आहे.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

Comments
Post a Comment