*वाहतूक पोलिसांकडून एका महिन्यात १०२० जणांवर कारवाई, ४ लाख ३३ हजारांचा दंड वसूल*
*वाहतूक पोलिसांकडून एका महिन्यात १०२० जणांवर कारवाई, ४ लाख ३३ हजारांचा दंड वसूल*
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील वाहतूक सुरक्षित व शिस्तीत व्हावी यासाठी जिल्हा वाहतूक विभागाकडून वाहतुकीच्या विविध नियमांची कडक अंमलबजावणी केली जात आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये १०२० लोकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यात हेल्मेट न घातलेल्या ७६४ जणांचा तर सीटबेल्ट न वापरणाऱ्यांवर २५६ जणांचा समावेश आहे. त्यांना ४ लाख ३३ हजारांचा दंड करण्यात आला आहे.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

Comments
Post a Comment