गणवेशासाठी विद्यार्थ्याच्या वाट्याला अवघे तीनशे रूपयेच?
गणवेशासाठी विद्यार्थ्याच्या वाट्याला अवघे तीनशे रूपयेच?
रत्नागिरी : सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व मुली, अनुसूचित जाती, जमाती व दारिद्र्य रेषेखालील मुलांना दरवर्षी मोफत दोन गणवेश देण्यात येतात. जिल्ह्यात एकूण ५२ हजार ९२० विद्यार्थी असून, त्यांच्या गणवेशाकरिता यंदा १ कोटी ६७ लाख ६३ हजार रूपयांचाच निधी मिळाला असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याच्या वाट्याला एकाच गणवेशापुरतेच ३०० रूपये मिळणार आहेत.
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
...............................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक

Comments
Post a Comment