खोदलेल्या रस्त्यांमुळे वाहनचालक त्रस्त


रत्नागिरी शहरात ठिकठीकाणी नळपाणी योजनेचे काम सुरु असून पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्यांवर खोदाई करण्यात आली आहे. यामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी हे खोदलेले रस्ते व्यवस्थित न बुजवल्याने वाहतुकीला अडथळा देखील होत आहे. हे काम केव्हा एकदा पूर्ण होतंय याकडे शहरवासीय लक्ष ठेऊन आहेत.

Comments