Posts

श्रीक्षेत्र अवधूतवन स्वयंभू श्रीदत्त स्थान

धोपेश्वरमध्ये 466 जणांनी रिफायनरी विरोधासाठी मतदान केले, हाच जनतेचा कौल मानवा का? नाणार नंतर बारसूसाठी शिवसेनेची भूमिका का बदलतेय? राजापूरच्या रिफायनरी प्रकल्पामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मदत होईल, मग हा बारसू परिसरातील ग्रामस्थाना का नकोय?

नारळ व्यवस्थापनातून युवक, महिलांना रोजगार देण्याची स्वराज्य अॅग्रोची योजना

मच्छिमारांच्या प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न, विविध विषयांवर झाली चर्चा, मत्स्यव्यवसाय मंत्री असलम शेख यांचीही उपस्थिती

राजापूर शहरातील छ.शिवाजी महाराज रस्त्याच्या कामातील दिरंगाईमुळे वाहनचालक व व्यापारी त्रस्त: माजी नगराध्यक्ष जमीर खलिफे यांचे मुख्याधिका-यांना निवेदन

स्वर्गीय आमदार कुसुमताईंचा आज स्मृतीदिन, भाजपातर्फे अभिवादन कार्यक्रम

रत्नागिरी शहरामध्ये हेल्मेट सक्ती न करता त्याच्या वापराबाबत प्रबोधन करण्याचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतलेला निर्णय आणि त्याबाबत संबंधितांना दिलेला आदेश स्वागतार्ह – राजन सुर्वे

भाजपाकडून कोल्हापूरच्या मतदारांना थेट ईडीची धमकी !: नाना पटोले, कोल्हापुरात पराभव दिसत असल्यानेच भाजपा ईडीच्या आश्रयाला

रत्नागिरी जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी वामन कदम यांचा निरोप समारंभ संपन्न

राजापूरात जावेद ठाकूर कॉम्प्यूटर अकादमी या अत्याधुनिक संगणक लॅबचे उद्घाटन

रत्नागिरीतील खेडशी गयाळवाडीत घरफोडी, 32,500 रु. किंमतीचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरले

फिनोलेक्स, मुकुल माधव फाउंडेशन आणि युवा परिवर्तन अकादमीतर्फे कौशल्य विकास केंद्र सुरू

हिटलरशाही आणून बारसू परिसरात रिफायनरी प्रकल्प राबवायचा नाही तर त्यासाठी जनतेचे मत विचारात घेतले जाईल: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

सन २०२१-२२ या आव्हानात्मक आर्थिक वर्षामध्येही स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची उत्तम आर्थिक भरारी, विक्रमी वसुली, २५० कोटींचा ठेव टप्पा, स्वनिधीसह सर्वच निधीमध्ये लक्षणीय वाढ: अॅड . दीपक पटवर्धन

रत्नागिरी शहरातील किल्ला दसपटवाडी भागातील निकृष्ट दर्जाच्या नळपाणी योजनेच्या कामाबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष निलेश भोसले यांचे रत्नागिरी नगर परिषद मुख्याधिका-यांना पत्र

राजापूर शहरातील अर्जुना नदी व गोडी नदी संगम येथील पर्यटन स्थळ व रानतळे पिकनिक स्पॉट विकसित करण्यासाठी निधी प्राप्त, माजी आमदार हुस्नबानू खलिफे व माजी नगराध्यक्ष जमीर खलिफे यांचे विशेष प्रयत्न

*शिक्षक सेनेच्या मागणीला यश*

भाजपची काळी जादू चालणार नाही; मविआ सरकार ५ वर्ष चालणार!: नाना पटोले

राजापूर पंचायत समिती येथील किसान भवन सभागृहामध्ये जलजागृती सप्ताह निमित्त जलसुरक्षक यांची एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

28, 29 व 30 मार्च च्या संपाच्या पार्श्वभूमीवर बँक ऑफ इंडिया झोनल ऑफिस रत्नागिरीमध्ये युनियनची मास मिटिंग संपन्न

भगिनी मंडळ राजापूरच्यावतीने शनिवार व रविवारी समर्थनगर येथे महिला उद्योजीकांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने पुरस्कार प्राप्त क्रीडा शिक्षक विनोद मयेकर यांचे अभिनंदन

रत्नागिरीतील कातळशिल्प महोत्सवात ज्या गावांमध्ये कातळशिल्प आहेत त्या गावांमधील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील आदींना निमंत्रित करण्यात आले आहे का?

राजापूर पंचायत समितीने महावितरणची पथदिव्यांची बिलाची थकबाकी रक्कम न भरल्याने राजापूर तालुका अंधारात जाण्याची शक्यता

मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उप परिसरात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन

" हर घर जल " प्रमाणपत्र देऊन केला कोतवडे मुस्लिवाडीचा गौरव, मुस्लिमवाडीत १०० टक्के नळजोडणी पूर्ण

नारायण राणे, कृपाशंकर सिंहांवरील सोमय्यांच्या आरोपाचे काय झाले? नाना पटोले; देशातील ज्वलंत प्रश्नावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपाचा डाव.

रत्नदुर्ग किल्ल्यावर राजरत्न प्रतिष्ठान व वात्सल्य सिंधू सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आणि रत्नागिरी जिल्हा पोलीस दल यांच्या सहकार्याने एकत्रितपणे राबवली स्वच्छता मोहीम

12 ते 14 वयोगटासाठी लसिकरणाला प्रारंभ: जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी संपुर्ण लसीकरण मोहिमेचा घेतला आढावा

रत्नागिरीत कातळशिल्प महोत्सव? ग्रामीण जनतेला काय फायदा?

दापोलीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते 30 मार्च रोजी होणार लोकार्पण

रत्नागिरी पाटबंधारे मंडळ, रत्नागिरी व अधिनस्त विभागीय कार्यालयांमार्फत दि.१६ मार्च ते २२ मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्र परिसरात वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांच्यावतीने उद्या रविवारी स्वा.सावरकर नाट्यगृहात " रत्नागिरीचा शाश्वत विकास " या कार्यक्रमाचे आयोजन

राजापूर तहसिल कार्यालयातील निवासी नायब तहसिलदार व महसूल नायब तहसिलदार या पदांचा कार्यभार मंगेश परांजपे यांच्याकडे सुपूर्द

रत्नागिरी जिल्ह्यात 12 ते 14 वयोगटातील साधारणत: सहावी ते आठवीत शिकणाऱ्या मुलांसाठी दिनांक 21 मार्च पासून कोविड-19 लसीकरणाला होणार सुरुवात

रत्नागिरी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांच्या संकल्पनेतून खासदार विनायक राऊत यांचा वाढदिवस माहेर संस्थेत साजरा

विद्यार्थी, ग्रामीण जनता, चाकरमानी या सर्वांना वेठीला धरून परिवहनमंत्री गंमत पाहत आहेत का? - ॲड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी जिल्ह्यातील ४ नगर परिषदा आणि २ नगरपंचायती यांच्याकडून पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन : प्रतिदिन प्रक्रीया न करता समुद्र आणि नद्यांमध्ये सोडले जाते २ कोटी ३९ लाख लिटर सांडपाणी, ‘सुराज्य अभियान’ उपक्रमाच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीची कठोर कारवाईची मागणी

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ संपन्न; मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राचे प्रभारी संचालक डॉ. किशोर सुखटणकर यांची प्रमुख उपस्थिती

रत्नागिरी तालुक्यातील साखरतर गावातील नाईक हायस्कूलमध्ये दहावीच्या मुलांना निरोप

पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळाची मागणी